लेख आवडला वाचून लेख लिहण्याचे सार्थक झाले असे वाटले.  आपण म्हणतात ते खरे आहे. भक्तिरसात तर लक्षावधी वारकरी  स्त्री पुरुष अन लहान मुले मैलोन मैल चालतात. सध्याच्या गाड्यांच्या युगात लोक चालणे विसरत चालले आहेत. थोड्याश्या अंतराकरता पण गाड्या वापरणे पेक्षा चालणे केव्हाही चांगले असे मला तरी वाटते.

राजेंद्र देवी