अतिशय वास्तववदी आणि अंतर्मुख करणारी ही गझल आहे, खास करुन, 'फक्त बोलाची कढी..... ' हा शेर वाचून माझ्यातला शेतकरी
सुखावला आहे, कारण शहरं आणि गांव-खेड्यात दरी असल्याचे जाणवते आहे, तमाम शेतकऱ्यांची एकाकी पडल्याची व शहरवासीयां-
कडून उपेक्षा होतेय अशी भावना झालेली आहे, त्याला छेद देणारा हा शेर आहे.