म्हणजे थोडक्यात अनुभव घेतला पाहिजे की काय ? तुमच्यासारखे सगळेच नशीबवान असतील असं सांगता नाही येणार ..लागला मटका तर ठीक. नाहीतर हरी हरी !
कुठेतरी ऐकलंय .. शादी ऐसा लड्डू हे-- जो खाये वो पचताये. जो ना खाये, वो भी पचाताये !
कितपत खरंय माहित नाही