पुढच्या पिढ्यांचे जीवनमान बदलेल. घरे मोठी होतील, घरांत स्वच्छतागृहे असतील,वारीतली अस्वच्छता टोचू लागेल आणि(नोकरीधंद्यामुळे) एकेक महिना वारीला देण्याइतका वेळही मिळणार नाही. वारी करण्याची आध्यात्मिक निकड भासेनाशी होईल. लोकांचा भोळेभाबडेपणा , गतानुगतिकत्व कमी होऊन ते अधिक प्रॅक्टिकल बनतील.

तुमच्या तोंडात साखर पडो. असे व्हावे असे मलाही वाटते. असे होणार नाही अशी मला भीतीही वाटते.