(कै.)आनंद अभ्यंकर, रवी पटवर्धन, आशालता वाबगांवकर, बाळ कर्वे, सोनालिका जोशी हे लोकही होते.

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गाते
तू मला शिकविली गीते....
ते झरे चंद्र सजणाचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडात पुन्हा उगवाया............