शेतकऱ्यांच्या सद्य स्थितीचे यथार्थ दर्शन या कवितेतून उमटले आहे.

काळ्या ताटामधी
स्वप्नांची शिदोरी
घास घ्यावा कसा
झाले दात वैरी
          आम्हा कुणब्यांची
           अशी साठमारी.....