त्यामुळे माणसातलं ' माणूसपण ' सदैव जागृत राहावं, त्यांनी कायमसाठी मनानं एकत्र व्हावं यासाठीच तर अशा आपत्तीचं प्रयोजन तर नसेल ना? असा प्रश्न मनात राहून राहून येतो. असो.
समानशीलेषु व्यसनेषु सख्यम् असे म्हटलेलेच आहे.