आपल्याकडेही हीच एक मोठी समस्या उभी राहू पाहत आहे. पण एक समाधानाची गोष्ट अशी कि, काही चांगले विचार करणारे लोक असल्यामुळे आपल्याकडे याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहता येउ शकेल.
इस्लामधर्मीय लोकांमधील काही मंडळी आता उघडपणे सरकारवरती टीका करून, "आम्हाला वेगळी वागणूक नको, आमचे (शरियतचे) कायदे मोडीत काढून सर्व भारतीय लोकांचेच कायदे आम्हालापण लागू करा" अशी मागणी करू लागले आहेत.
त्याला योग्य तो प्रतिसाद मात्र सर्व सरकारांनी (पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून ) दिला पाहिजे.
पण.........................???