त्या काळी हिंदू समाजाला ढवळून काढणाऱ्या  विषयाची मांडणी भारतेंदु हरिश्चंद्रांनी फॅंटसीच्या माध्यमातून केली. मूळ कथा व अनुवाद दोन्ही आवडले.