त्यांनी संस्कृत - मराठीसह सर्व भारतीय भाषांचे (लिप्यांचे) संगणकीकरण केले. 

म्हणजे नक्की काय केले? समजले नाही.

ध्वन्यार्थक असल्याने देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषा या संगणकीकरणासाठी अनुकूल आहेत असे त्यांचे मत होते आणि एक लिपीतज्ञ म्हणून ते योग्यच होते.

मुळात 'भाषेचे/लिपीचे संगणकीकरण' यातून नेमके काय अभिप्रेत आहे, हेच न कळल्याने, हेही वाक्य समजले नाही.