आजूबाजूची परिस्थिती, गुणसूत्रे, संस्कार, स्वार्थ, परिस्थितीचे आकलन करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कुवत यावर सगळं अवलंबून आहे.
सहमत.
त्यामुळेच परदेशी न जाता आपल्या देशात राहिलेली मुले आईवडिलांची व्यवस्थित काळजी घेतातच असेही नाही.