केलेलं वर्णन योग्यच आहे. "भाषा मराठीसी ... सात्त्विकाचे लेणे लेवविले. " एकदम बरोबर. त्या काळातही मराठिची गळचेपी होत असावी . कारण संस्कृत व इतर अरबी , फारसी सारख्या भाषा यांचं प्राबल्य असावे. म्हणून तर सामान्य जनांच्या भाषेत ज्ञानेश्वर माऊलींनी लिखाण केले.