पण ही समस्या इतकी थोडी गंभीर आहे कि,.......

- देश हादरून जावा,
किंवा
- सभ्य आणि सुशिक्षित समाजाला लांच्छनास्पद वाटून त्यांच्या माना खाली जाव्यात,
किंवा
- मुख्यमंत्र्यांची झोपमोड व्हावी,
किंवा
- पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू यावेत......

मग निष्कर्ष काय?
देशाला हृदय नाही?
समाजाला लाज नाही?
मुख्यमंत्यांना जाग नाही?
पंतप्रधानांना दया नाही?