खरेच आहे....   आपण जराही सुस्थितीत असलो की पुढचा आपल्याला काही मदत मागेल या भीतीने आपण अगदी संभाषण आवरते घेतो बरेचदा....
किती मनाचा कोतेपणा दाखवतो आपण! 

तुमच्या घोणेसरकारांना सलाम!