मस्त अनुभव. आमच्या बायकांचे पण कंपू असतात बर का . खास करून विरार गाडीत :) 
सगळे सण वार , वाढदिवस, डोहाळजेवण., हळदी कुंकू  सगळ सगळ होत . माझा विंरार चा ग्रुप होता त्यावेळी हे सगळ व्हायचं. नंतर  विरार सुटल आणि  सगळ बंद झाल. उलट सुलट  दादरला गाडी बदलून व्हीटीला..येताना तसच. किती तरी प्रवास घडले. धमाल असायची .:)