जसं जंगल हे सर्वनाम आहे, वृक्ष-वल्लरींच्या समूहाला 'वन' म्हणतात, तद्वत स्मृतींच्या समूहाला 'मन' म्हणतात.

जर एकेक वृक्ष वेगळा केला तर जंगल असं काही उरत नाही त्याच प्रमाणे एकेक विचार आणि भावना सुटी-सुटी करत गेलं तर मन असं काही राहात नाही.