या भागात जबरदस्त थरार आहे. किश्या अन टोळीला पोलिसांनी जेरबंद करण्याच्या घटनेनंतर एवढा थरार प्रथमच वाचण्यास मिळाला.
आता कथा शेवटाच्या समीप आहे असे वाटू लागले आहे.
पूढील भागाच्या प्रतीक्षेत.