ही गजल य सदरात चुकून टाकली गेली.
कविता आहे आहे वा नाही हे जाणकार ठरवतील.
मराठी कवितेचा ढासळता दर्जा या विषयावर बोलण्याची माझी पात्रता नाही. तो माझ्यासारख्या कवीमुळे खालावला असल्यास समस्त वाचकांची माफी मागतो.