इंग्रजी मध्ये असे म्हणंतात कि - लाय, डॅम लाय ऍंड देन स्टेटिस्टिक्स, म्हणजे खोटे निखालस खोटे त्यानंतर संख्याशास्त्र. बिहार मध्ये गंगेचे व अन्य नद्यांचे हि पाणी मुबलक प्रमाणात आहे, त्यातच तेथिल माती हि नदिंच्या पुरामुळे वाहून येणार्या गाळा मुळे सुपीक आहे. अश्या परिस्थिती मध्ये शेती साठी चांगले पोषक वातावरण आहे. सबब शेती हि फायद्याची आहे म्हणून आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी आहे.
यात मुख्यमंत्री लालू प्रसाद - राबडि देवी यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध कसा कय येतो ? मुळात राज्य निहाय अशी तुलना करणे च चुकिचे आहे, एकाच दिवशी मुंबई - पुण्याचे व पाटण्याचे तापमान हे देखिल वेगळे असेल म्हणजे आज सकाळी १० वाजता मुंबई चे तपमान समजा २५ असेल तर पटन्याचे हे निरालेच असेल त्यात भौगोलिक फरक हा मुख्य मुद्दा आहे.