आपलं म्हणणं बरोबर आहे. इतर पारंपारिक (साहित्यातली परंपरा) साहित्याकडे माणूस दुर्लक्ष करतो. कारण माणसाला गूढ आणि रहस्यमय गोष्टींचं जबरदस्त आकर्षण आहे. जर त्याला या गोष्टी वाचायला मिळाल्या नाहीत तर वास्तववादी किंवा वास्तववादावरच्या काल्पनिक लिखाणाचा त्याला कंटाळा येईल. त्यातही गूढतेची भूक भागवणाऱ्या साहित्याला तो जास्त चाहतो. (उदा. जी. ए. यांचे लिखाण)