ह्या लेखाचा मूळ लेखक मीच आहे. मिसळपाववर "ज्ञानव " ह्या नावाने तो  १२/१२/२०१३ रोजी  प्रकाशित केला होता. रत्नागिरी सावंतवाडी आणि उरण हि ठिकाणे अजूनही किंवा "आता" जेव्हा सरकार तर्फे सगळ्या योजना राबवण्यात येण्याचे नक्की झाले आहे तेव्हाहि गुंतवणुकीस परिपक्व होत आली  आहेत. 

                     जे काही बरोबर असेल तेच लेखकाला म्हणायचे असणार  असा अर्थ कुठलाही सुज्ञ वाचक किंवा गुंतवणूकदार काढणार नाही ह्याची जाणीव आहेच.

अधिक जबाबदारीने लिहिण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करीन.

धन्यवाद.