पारंपारिक नव्हे पारंपरिक !
आपल्या शरीरास व हवामानास अनुकूल कपडे वापरणे कधी कधी मनातील घट्ट संस्कारामुळे आपण टाळतो. ते चुकीचे . पण आता कितीही गर्मी असली तरी पॅंट , शर्ट, बूट इतकेच काय टायही लावणारे लोक असतात. भारतीय पोषाख हवामानानुकूल असून तो आपण सोडून दिला.