कथाच आहे. शहानिशा करण्या करता मी जनसेवाच्या वरच्या मजल्यावर गेलो, व दार वाजवले. एका म्हाताऱ्याने दार उघडले. मी [ इथे मी एक काल्पनिक नांव सांगितले]. माझे शालेय शिक्षण औरंगाबादला झाले, व एकनाथ बुवांची कन्या मंदी श्रोती माझ्या वर्गात होती. आमचा एक वर्ग मित्र गोट्या म्हणाला ती आता इथे राहते, म्हणून तिला भेटायला आलो. म्हातारा म्हणाला "मनोगत मध्ये ती कथा प्रकाशित झाल्या वर मंदीला भेटायला येणारे तुम्ही आठवे. ते सत्य कथन नसून कथा आहे येवढी साधी गोष्ट तुम्हाला समजली नाही? मूर्ख कुठले". आणि त्याने धाडकन दार बंद केले.
असो. कथा छान आहे. खास करून शेवट.