नुकतीच जी बातमी आली त्यानुसार महाविद्यालयीन प्राध्यापकांनी संशोधनपर काम करण्याची आवश्यकता काढून टाकण्यात आली आहे त्यामुळे त्यांचे अध्यापनाचे मूळ काम बाजूसच राहते ही बाब शासनाच्या लक्षात आली आहे असे दिसते. मूळ संशोधन करण्यासाठी ती वृत्ती आवश्यक आहे नाहीतर केवळ ती अट पुरी करण्यासाठी झालेले संशोधन हे कुठल्यातरी जुन्या संशोधनपर लिखाणाचीग नक्कल असते .