कुठलाही/कसलाही नाद करणे वाईटच. 

तुम्ही या आधीचे काही भाग वाचले , तर तुमच्या लक्षात येईल की समर्थांनी हेच सांगितले आहे. 
कुणावरही/ कशावरही अंधळ्यासारखा विश्वास ठेवू नका. 
काहीही स्वीकार करण्यापूर्वी,  त्याची पारख, परीक्षण करणे महत्वाचे आहे. 

आणि तसेही आजकालच्या (काही) गुरूदेवांच्या लीलां बाबत  समर्थ बहुदा  अनभिज्ञ असणार.