लेखनातल्याच तृटी निदर्शनास आणल्या आहेत, त्यात अवांतर कुठे आहे ?  

एक गोष्ट लक्षात घ्या : अहंकार म्हणजे व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्वाचा निरास म्हणजे साक्षात्कार ! साक्षात्कार म्हणजे वस्तुस्थितीचा उलगडा. आणि वस्तुस्थिती काय आहे ? तर व्यक्तिमत्व हा भ्रम आहे, तेच द्वैत आहे; मग तुम्ही राम असा, रावण असा, सीता, हिडींबा, की वाल्या कोळी; त्यानं काही फरक पडत नाही.

  आणि समर्थांची इथेच गल्लत होते आहे ! व्यक्तिमत्व सुधारून त्याचा निरास असंभव आहे. 

कुणाला सत्याचा उलगडा होवो, न होवो, किमान इतका साधा युक्तिवाद लक्षात यायला काही हरकत नसावी.