पंतप्रधान नरेंद्र मोदी गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांना भेटले आणि त्यांनी सुंदर पिचईंना प्रश्न विचारला की 'हल्ली भारतीय लोक गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात?',  त्यावर सुंदर पिचई यांनी 'अच्छे दिन' असे उत्तर दिले.. (शशी थरूर)