पंडित नेहरू हे बीफ आणि पोर्क खात असल्याने ते पंडित नव्हते. काँग्रेसने त्यांच्या नावामागे पंडित शब्द लावला. राजीव गांधी त्यांच्या आजीमुळे देवळात जायला लागले. नेहरू-गांधी कुटुंबातले अन्य कोणी कधीच देवळात गेले नाहीत. नेहरू-गांधी यांचे सर्व पुतळे, आणि त्यांचे नाव दिलेल्या सर्व संस्थांच्या इमारती पाडाव्यात.
अशोक गेहलोत, सचिन पायलट, गुलाम नबी आझाद यांसारख्या एखाद्या नेत्याने राजीव गांधींची कधी मुंज झाली होती ते सांगावे. मी ज्रर खोटे बोलत असेन तर मी राजीनामा देईन, नाहीतर पायलटने राजीनामा द्यावा. (भारतीय जनता पक्षाचे रामगड-अलवार (राजस्थान)चे आमदार- ग्यानदेव आहुजा)