भाजपा दलितांकडे दुर्लक्ष करत असून त्यांचे आंबेडकरांशी काही घेणे घेणे नाही.  त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  विचाराचे प्रणेते राकेश सिन्हा येथे आले असताना त्यांनी पुतळ्याला घातलेल्या फुलांच्या हारामुळे मीरतमधील जिल्हा न्यायालय परिसरातला आंबेडकरांचा पुतळा अशुद्ध झाला.  म्हणून गंगाजलाने आंघोळ घालत आम्ही त्याचे शुद्धीकरण केले आहे... (उत्तर प्रदेशातील दलित वकील)