इतर पक्षातील उमेदवार निवडून येण्याची भक्कम शक्यता असेल तर प्रसंगी पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी डावलून त्या उमेदवाराला पक्षात घेण्याची रणनीती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखली आहे.

प्रतिक्रिया :
अरे उद्धटा, मग कोणत्या तोंडाने भा ज पा ला शिव्या देतोस. अर्धबुद्धी कुठला.

२०१९ला आयाराम सोड, तुझ्या पक्षातील आमदार आणि खासदार गयाराम होतील, तेव्हा कळेल.

भाजपचा यांना गुण नाही पण वाण लागला. भाजपनेपण सर्वपक्षीय थैलीबाज भ्रष्टाचारी  गोळा करून निवडणुका जिंकल्या; हे आता त्यांचीच कॉपी करायला बघतात.

जेवढी हरामाची कमाई केली असेल, एक दिवस पूर्ण पाण्यात जाणारj आणि तेही डुबणार.

हाच का तो अगळावेगळा पक्ष??  श्या:

शिवसेनेची कशी वाताहात होत चालली आहे ते पाहून वाईट वाटते.

दुहेरी गेम खेळण्याअअधी शिवसेनेने काहा गट्स दाखवावेत.

मस्त जोक, अजून पाठवा.

सत्ता हवीच नाहीतर मातोश्री २ तर पूर्ण होतोच आहे,  मातोश्री ३ साठी पैसे कुठून येणार???

हेच जर करायचे असेल तर इतरांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आपण गमावून बसाल.

सेनेने मनसेशी युती करावी, कारण थोडी मते मनसेकडे नेहमीच असतात. मनसेशी युती न केल्याने सेनेचे उमेदवार पडतात, हेच जनता उद्धवजी तुम्हाला सांगत आहे. समजुतदारपणा दाखवला तर सेना, मनसे दोघांचे आमदार वाढतील.

हा हा हा हा ... हाच माणूस काही दिवसांपूर्वी भा जा पा वर टीका करत होता या मुद्द्या वरून ...

चुकीची strategy

बावळ्या, आयाराम कमी आणि गयाराम जास्त होणार या वेळेस शिवसेनेत.

ही साहेबांची शिवसेना नाही हेच खरे आहे,  विनाशकाले विपरीत बुद्धी.

बालिश आहेत हे लोक, त्यांतून ह्यांचा प्रमुख राऊत.

शिवसेने वेगळेपण संपवून शिवसेनेचा भाजपा करण्याची नीती.

ना घरका ना घाटका, हीच वेळ येणार शेवटी शिवसेनेवर.

जिथे आयरामांचे स्वागत होते तिथे गयाराम सुद्धा निपजतात. त्यामुळे हे केवळ दोन पक्षी मारणारा दगड नसून दुधारी तलवार आहे, आणि कुठल्या बाजूची धार जखम करील हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे. सध्याच्या फायद्याच्या राजकारणांच्या दिवसांमध्ये कदाचित हे अपरिहार्य असावे.

आयारामची वाट पहाण्यापेक्षा गयारामना अडविण्याचे प़यत्न करावेत....तीच गरज जास्त आहे.

कितीही आपट रे तू, आयत्या बिळातला नागोबा तू, तुझी चोर सेना भाजपच्या पासंगाला पण पुरणार नाही.

काहीही करा लोक आता शिवसेनेला मते देणार नाहीत....

२०१४ च्या विधानसभेत सेनेचे असे १३ आमदार आहेत. त्यामुळे उद्धटरावांना हे नवीन नाही. निवडून येण्याची संधी यापेक्षा धनदांडगे उमेदवार शोधून त्यांना संधी दिली जाईल आणि पेंग्विन लोकांची पुढील ५ वर्षांची पोटापाण्याची सोय पण होईल, असे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न आहे.

यू आर आऊट ऑफ रेस.

खाजपासारखी गोमूत्राची बाटली तयार ठेवा.  कुणी मोठा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधून येत असेल तर शिंपडा गोमूत्र आणि घ्या पावन करून. भाजपची लाचारी समजू शकतो, कारण लाटेवर चालणारा पक्ष असल्यामुळे कार्यकर्ते, नेते यांची वानवा आहे. पण शिवसेनेकडून ही अपेक्षा न्हवती.

तुम्ही गयारामांची चिंता करा.

मग कोणाला निवडणार? ज्यानी आतापर्यंत अवघा महाराष्ट्र लुटला त्या दोन्ही काँग्रेसला, की ज्यानी सामान्य माणसाचे कंबरडेच मोडले आहे त्या भाजपला? खरेतर सेना आणि मनसेने एकत्र येऊन सत्ता मिळवावी.

जिवंत राहण्याचा शेवटचा उपाय.

निवडून येऊ शकणाऱ्या व्यक्तीलाच उमेदवारी द्यायची, ही शरद पवारांची कंसेप्ट आहे, तीच त्यानी राष्ट्रवादीमध्ये वापरली, ती नंतर भाजपाने अवलंबली आणि सत्ता काबीज केली. शिवसेनेलासुद्धा कळून चुकले आहे की असे केले तरच आपण कुठेतरी टिकाव धरू शकतो.

उद्धव हा शिवसेनेचा राहुल गांधी आहे. राजकुमारासारखा वाढलेला अपरिपक्व राजकारणी. त्याचे विचार, दृष्टी, आराखडे, आणि रणनीती सर्वच पोरकट आहे. शिवाय त्याने संजय राऊतासारखी चुकीचा सल्ला देणारी  माणसे जमा केली आहेत. काही म्हणा, शिवसेनेचा अंतकाळ जवळ आला आहे.  महाराष्ट्र टाईम्स अजूनही शिवसेनेची गणना ताकदवान पक्षात करतो, याचे आश्चर्य वाटते.

मटाची पेड न्यूज, बहुतेक बीजेपीकडून मिळाली असावी

उद्धव स्वतःच चितपट होण्याचा बेत आखतो आहे हे बरेच आहे. यापुढे शिवसेना हा कायमची अल्पसंख्याक पक्ष होणार. भाजपशी कधीही बरोबरी करू शकणार नाही.

शिवसेना तुला स्वतःवर भरोसा नाय काय ..म्हणे देतो तुला संधी आयाराम आयाराम ....पण लोकं करतील तुम्हाला राम राम ...राम राम

याचा अर्थ शिवसेना आता घोडेबाजार करणार.

मराठीच्या मुद्यावर आता जिंकणं कठीण आहे, जनतेला आता विकास हवा आहे, अजून किती दिवस मराठी म्हणून मिरवत राहणार, काही काम केलं तुम्ही, की तुम्हाला जनता लोकसभेत व विधानसभेत निवडून देईल, तुम्ही स्वतः तुमच्या मनाला विचारा, एक नगरपालिका तुम्हाला मिळाली, त्यात पण नालेसफाईचे कॉन्ट्रॅक्ट देऊन व कमिशन घेऊन मोकळे झालात, पण कॉन्ट्रॅक्टर काम करत आहेत की नाही की काय करतात हे एकदातरी बघितलं? ह्या पावसात गटारे नेहमीसारखी भरून वाहत होती, आतली घाण, कचरा सगळा वर येत होता, एवढं पण जमत नाही मग काय म्हणून जनता तुम्हाला परत निवडून देणार?  वेगळे लढून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्या, आणि तुम्हीच तुमच्या समोर एक नवीन कॉम्पिटिटर उभा करा, विपरीत बुद्धी विनाशाकडे नेई अशी म्हण आहे, अगदी तसेच होणार.

गयाराम तुमच्याच्ग पक्षात तयार झाले तर काय कराल साहेब???

असे आयात केलेले उमेदवार एकवेळ निवडून येतील सुद्धा! परंतु ते पक्षाशी किती काळ एकनिष्ठ रहातील ह्याविषयी शंका वाटते.

मटसाठी Breaking news.

प्रत्येक वेळी जनतेची कामे न करता निवडणुका जिंकता येत नाहीत. याची प्रचिती उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला येत्या निवडणुकीत अनुभवायला मिळणार आहे.

उद्धवची बुद्धी त्याला विनाशाच्या वाटेवर नेत आहे, आणि दुसऱ्या कोणालात्री वर येण्याचा चान्स मिळणार आहे, तो कदाचित राज ठाकरेही असू शकतो किंवा दुसरा कोणीही, राजने खास काही पराक्रम केला नाही कुठेच, कारण त्याचा बाणेदारपणा, गर्विष्ठपणा, उलट बोलणे, व नंतर सेटलमेंट नेहमी नडतो,  बीजेपीशी हॅट मिळवणी केली व थोडं नमतं घेतलं तर, राजला वर येण्याचे चान्स आहे.

यात नवीन काय?