शेवटचा परिच्छेद महत्त्वाचा वाटतो.    असो. आजकाल माझं कोणतंही साहित्य मनोगतावर प्रकाशित होत नाही . कारण समजत नाही. प्रशासक पण कारण सांगत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. आपल्या दृष्टीने काय कारण असावं ते सांगाल तर बरं होईल.