उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमधील महाव भागात भडकलेल्या हिंसाचारात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ आणि बजरंग दलाचा हात होता. विहिंप, बजरंग दल आणि आरएसएसने बुलंदशहरमध्ये हिंसाचारासाठी षडयंत्र रचले होते. तसेच पोलिसही काही भाजपाच्या सदस्यांची नावे घेत आहेत, यावरून यात काही भाजपाच्या लोकांचाही समावेश असावा . (योगी सरकारमधील मंत्री ओ. पी. राजभर)