ते म्हणाले  १) आरोप व्यक्तिश: त्याच्यावर नाही, सरकारवर आहे ! २)  मग म्हणाले सुप्रिम कोर्टात निर्णय झालाय !! ३) पुढे म्हणाले "मी संसदेत सगळं सांगितलंय" ! 

थोडक्यात, याच्याकडे स्वत:च्या समर्थनार्थ  काहीही डिफेंस नाही.  

कारण १) आरोप यांच्या एकटयावर आहे. २) सुप्रिम कोर्टात खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानं ते लफडं पेंडींग आहे ३) हे सदगृहस्थ संसदेत  काही बोललेले नाहीत !  यांचा एकूण  कॉन्फिडन्स बघता हे आता पुरते अडकले आहेत.