ते म्हणाले १) आरोप व्यक्तिश: त्याच्यावर नाही, सरकारवर आहे ! २) मग म्हणाले सुप्रिम कोर्टात निर्णय झालाय !! ३) पुढे म्हणाले "मी संसदेत सगळं सांगितलंय" !
थोडक्यात, याच्याकडे स्वत:च्या समर्थनार्थ काहीही डिफेंस नाही.
कारण १) आरोप यांच्या एकटयावर आहे. २) सुप्रिम कोर्टात खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानं ते लफडं पेंडींग आहे ३) हे सदगृहस्थ संसदेत काही बोललेले नाहीत ! यांचा एकूण कॉन्फिडन्स बघता हे आता पुरते अडकले आहेत.