तात्यांच्या लेखनाचा मी चाहता आहे व राहीन. मराठी आंतरजालावर तुलनेत उशिरा सक्रिय झाल्यामुळे तात्यांबरोबरचा संवाद जुजबी पातळीवर राहिला. 

तात्यांच्या अकाली निधनाने मराठी आंतरजालावर न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.