१.  आडवानींचं वय झाल्यामुळे, काहीही आगापिछा  नसलेला आणि गुजराथ हत्याकांड घडवून आणणारा हाच एक  माणूस राममंदीर उभारेल या आशेवर आरएसेसनी, आडवानींना डावलून यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी दिली. राममंदीर बांधून देशाची कोणतीही प्रगती होणार नाही हे कोणताही सुशिक्षित जाणतो. पण हे सदगृहस्थ आता व्यवस्थित हिंदू-मुस्लीम तणाव वाढवत नेऊन ते काम करणार. प्रज्ञा ठाकूर सारख्या दिव्य व्यक्तीला उमेदवारी देऊन त्यांनी लोकमताची चाचपणीच केली आहे. 

२. अमित शहा हे गुजराथ हत्याकांडातले तडीपार आणि जेलमध्ये शिक्षा भोगून आलेले  गुंड यांचे अंमलदार,  त्यांना आता गृहमंत्री करून हे देशात दहशत माजवणार.

३. भोगा आता कर्माची फळं आणि करा रामनामाचा जप !

४. राफेलचा निर्णय अजून यायचा आहे ती एक आशा आहे

५. तेजबहाद्दूर सिंगची उमेदवारी अवैध पद्धतीनं रद्द करून यांनी स्वतः बोगस विजय मिळवला आहे.  त्याविरुद्ध अलाहाबाद हायकोर्टात अपील फाईल होईल  ती एक दुसरी आशा आहे.