आजच्या म. टा. त हे वाचले.
.......तर सरकारने किमान दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करावा, ' अशी जोरदार व
एकमुखी मागणी लेखक, कवी, शिक्षक, प्रकाशक यांनी मंगळवारी केली. क्वचितच
एकत्र येणाऱ्या मराठी सारस्वतांची मराठीच्या मुद्द्यावर एकजूट झाल्याचे
दिसून आले.
मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करावा व राज्यात
मराठी भाषा प्राधिकरण स्थापन करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबई
येथील आझाद मैदानावर १८ जूनला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ....