यावर तुमचे काय मत आहे ?
जनतेनं मतदान करतांना " मोदी नाही तर कोण ? " या कारणासाठी मोदींना निवडून दिलं आणि तो मोदींचाच डाव होता. १३० कोटी जनतेत एकही लायक माणूस नाही हे लोकांना पटलं तरी कसं हे एक आश्चर्य आहे !
माझ्या वरील प्रतिसादावर तुम्ही योग्य प्रतिवाद केलात (म्हणजे त्या घोडचुका का नाहीत) तर तुमचे समर्थन योग्य ठरेल.
१९४७ ला काय झालं या विचारणेला सांप्रत स्थितीत काहीही अर्थ नाही.