>> खुद्द ओशोंनाही ती माहिती असण्याची शक्यता शून्य होती  

         असो!

१.  प्रणयकाल दीर्घ होऊ शकत नाही - त्याची गरज काय? 

२. (किंवा किमान पुरुषाची तरी) चित्तदशा निरभ्रांत हवी - म्हणजे कय?

३. ती केवळ वैवाहिक नात्यातच असू शकते - अस का? 

>> काम ही निसर्गाची स्वनिर्मितीसाठी केलेली अंगभूत योजना आहे

एकदा निर्मिती करून झाल्यावर कामची आसक्ती ही अनैसर्गिक नाही का होत?

- (ओशो वाचलेला) सोकाजी