रमण महर्षींनी तेवढंच म्हटलं असेल, कारण ते फॉर मी असे म्हणूच शकणार नाहीत.
लेखकाने तसं लिहिलं असणार आहे , कारण त्यांचा फोकस महर्षींना ग्रेट मानण्यावर होता .
सेम, जसे, महर्षींनी स्वतःला 'मी कोण' असं विचारत जा असं सहज सांगितलं, आणि वेस्टर्न लोकांनी त्याचा 'एंक्वायरी' असा कन्सेप्ट बनवला.