अतिसुंदर आणि पुन्हापुन्हा वाचून चिंतन करण्यासारखा लेख. परिणामांपासून  मुक्त होतो ,म्हणजे परिणाम फार काळ टिकत नाहीत,असं म्हणायचंय का आपल्याला ? तसंच सगळंच आणि आपण अपरिवर्तनीय आहोत, मग मुक्तीसाठी प्रयत्न का करायचा ?