प्रमाणित भाषा म्हणजे पुण्या/मुंबई/नाशिकची भाषा असे माझे म्हणणे नाही. दोन प्रकारांनी एकच वाक्य लिहिले (लिहिल्या) जाते, व ते दुसऱ्या प्रकाराने लिहिणे ही वऱ्हाड व आसपासच्या प्रदेशाची भाषासंस्कृती असावी एवढेच माझे म्हणणे आहे.