मिलिंद, सुभाष आणि चित्त ह्यांचा त्रिवेणी संगम आणि गजल हा प्रांत !
तुम्हा तिघांमुळे गजल वाचणे,समजणे आणि त्या लिखाणातील आस्वाद घेणे ह्यासारखे सुख नाही मनोगतवर!
असेच चालू राहू द्या.