रोहिणीताईंनी लिहिलेली ही कृति पंचामृत या पाककृति सारखी वाटते.  अर्थात पंचामृतामध्ये चिंच-गुळाबरोबर खोबऱ्याचे काप आणि काजू असतात.  इथे खवलेले खोबरे आहे.  त्यामुळे ही पंचामृताजवळची भाजी आहे.

(खादाड) सुभाष