सुवर्णमयी,

प्रवास वर्णन व पर्यटन हा एक साहित्यातला एक वेगळाच विषय आहे. थोडी रुक्ष वाटणारी ह्यातील लिखाणशैली हे कदाचित त्यामागचे कारण असू शकेल. पण आपली लिखाणशैली वाचकाशी संवाद साधणारी आहे म्हणून वाचावीशी वाटेलच. दोन्ही भागांचे लिखाण छान जमलंय. आळसामूळे भाग १ व २ वाचून एकत्र अशी प्रतिक्रिया देतोय.  

माधव कुळकर्णी.