कितीही औषधी असल्या तरी दुर्वा आणल्या की लगेच गणपतीला वाहिल्या जातात आणि त्यांचे दुसऱ्या दिवशी निर्माल्य होते आणि योग्य ठिकाणी विसर्जित केले जाते. आता हे सगळे होत असेल तर दुर्वांच्या औषधी गुणांचा कुणाला उपयोग होतो आहे? तोडलेल्या सगळ्या दुर्वा वायाच गेल्या नाही का?
 तण काढणे हा दुर्वा तोडण्याचा फायदा आजिबात पटत नाही. केवळ गणेशचतुर्थीलाच तोडले जावे इतके तण थोड्या काळापुरते असते का? इतर वेळी आले तर काय?