अश्या नैसर्गिक आपत्तीत दोन्ही देश अजूनही जवळ येवोत हीच प्रार्थना.
ही बातमी पाहा
. रजौरी जिल्ह्यात रविवारी रात्री आतंकवाद्यांनी १० निरपराध लोकांना ठार
मारले. नैसर्गिक आपत्तीने आतंकवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या (एकाच
अर्थासाठी दोन निराळे शब्द का?) मनोवृत्तीत आणि कारवायांमध्ये फरक पडेल हा
भाबडा आशावाद आहे. आतंकवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी मैत्री आत्मघातकीच
ठरण्याची शक्यता आहे.
आपला,
(वास्तववादी) शशांक