ज्ञानदेवांच्या हरिपाठावरील निरूपण रसाळ आहे. वाचतांना आनंद वाटला.
तुमचा अभ्यास चांगला आहे असे दिसते. विवेचनाला खोली आहे, उथळपणा
नाही.त्यामुळे वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य तुमच्या निरूपणात आहे, असे वाटते.
"ध्यान म्हणजे कृत्रिम स्थिती आहे"