एकदा शिवबा आणि जिजाऊ पत्ते खेळत असतात. 

जिजाबाई म्हणतात, "शिवबा, तो बघ, तो खिडकीतून दिसणारा किल्ला आमच्या मनात घर करून राहिला आहे... तो घेऊन ये!"

आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानून, शिवाजीमहराज लगेच घोड्यावर मांड ठोकून जातात....

१५-२० मिनिटांत परत येऊन म्हणतात,

"आऊसाहेब, तो किल्ला आपलाच होता!!!"

यावर जिजाऊ काय म्हणाल्या????

.

.

.

.

.

.

 जिजाबाईः "मला माहित होतं, पण मल तुझे पत्ते बघायचे होते" ;)