वा मिलिंद,
सुंदर काव्य आहे.
पेट न घेई मन आताशाषंढ जसा मी जगतो आहे
का शिवबा ह्या तुझिया राज्यी बोल मराठी दबतो आहे
मुंबई मधिल मराठी माणसाची स्थिती प्रत्यक्षात मांडली आहे.
आनंद भातखंडे.