मानशी मला एक सांग कि सिते ला बिचारी असे कोन कुढे म्हणाला?

मि तरी कधी असे नाही एकले. सितेचे वर्णन बिचारी असे आजपर्यंत  वाल्मिकिंपासुन तर चक्क रामानंद सागर पर्यत कोनीहि कधीही केले नाही.

तु कुठचे वेगळे रामायन तर वाचत नाही ना? तसे असेल तर आम्हाला हि सहभागी कर.

आणि हो म्रुदुला ,

रामायण हे काहि फ़िल्म स्टोरि नाहि कि

"मला वाटते, वाल्मिकी व इतर पुरुष लेखकांनी त्यांना जशी आदर्श वाटते तशी सीता रंगवली आहे, एव्हढेच. "

रामायण एक जिवन सत्य आहे जे कितेक वर्षा पासुन आधंळ्या  समाजाला जिवन जगण्याचा रस्ता दाखवत आहे. रामायण एक bech mark ( मराठि शब्द सुचवा) आहे. एक गाईड आहे .

(वास्तविक) सचिन